सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

0
17
सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?


सायली परत येणार!

दुसरीकडे, सगळेजण आता सायलीला फोन लावायचा प्रयत्न करतात. मात्र, सायली कुणाचाही फोन उचलत नाही. परंतु, विमल देखील फोन लावणे थांबवत नाही. विमल ताई इतक्या वेळा फोन करते हे बघून सायली एकदा फोन उचलते. त्यावेळेस विमल तिला अर्जुनच्या तब्येतीबद्दल सांगते. अर्जुनची तब्येत बिघडली आहे हे कळतात घर सोडून जायला निघालेली सायली अर्ध्या वाटेतूनच सुभेदारांच्या घरी परत येते. अर्जुनला अशा अवस्थेत पाहून सायली देखील घाबरून आजारी पडते. मात्र, त्यावेळी कल्पना आणि अश्विन तिला सावरतात. अर्जुनला लवकरच बरं वाटेल, असं म्हणून सायलीला तू कुठे गेली होतीस?, असा प्रश्न विचारतात. मात्र, सायली कुणालाही उत्तर देत नाही.



Source link