मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता

0
2
मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता


Mumbai development projects : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील जीवन अतिशय वेगवान आहे. रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार राजधानी मुंबईत होत आहे. मात्र, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. त्यांची ही गैरसोय कमी करण्यासाठी आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल १ तासांनी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) रिंगरोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे. ज्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि आणि पुढील पाच वर्षांत प्रवासाचा वेळ देखील कमी होईल.



Source link