
महावितरणच्या या दरवाढीचा परिणाम घरगुती वीज ग्राहकांपासून, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक कंपन्यांनाही बसणार आहे. गेल्यावर्षी वीज बिलात सव्वा सात टक्क्यांची सरासरी वाढ झाली होती. आता पुन्हा या आर्थिक वर्षात साडे सात टक्क्यांची सरासरी बिलात वाढ होणार आहे.



