
Maharashtra Politics : प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत २० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रहार संघटना महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Maharashtra Politics : प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत २० जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रहार संघटना महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.