
Rajasthan News : भरतपूरजवळ बाणगंगा नदीच्या किनारी तलावाची भिंत कोसळल्याने त्यावर उभे असलेले ८ तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील ७ तरुणांचा मृत्यू झाला आहे.

Rajasthan News : भरतपूरजवळ बाणगंगा नदीच्या किनारी तलावाची भिंत कोसळल्याने त्यावर उभे असलेले ८ तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील ७ तरुणांचा मृत्यू झाला आहे.