
एका दुसऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर संगितले की, २०२० मध्ये स्टँडऑफ सुरू झाल्यापासून भारताने चीनी सीमेवर लष्कराची कुमक वाढवली आहे. यात सीमावर्ती भागात लॉजिस्टिक सपोर्टसाठी विविध रस्ते, पूल, बोगदे, एअरफील्ड आणि हेलिपॅड देखील बांधण्यात आली आहे.







