२५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार; प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा, सरकारकडे केल्या ‘या’ ६ मागण्या

0
2
२५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार; प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा, सरकारकडे केल्या ‘या’ ६ मागण्या


ही यात्रा २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमीपासून सुरू होऊन कोल्हापूर, सांगली,सोलापूर, उस्मानाबाद,बीड,लातूर,नांदेड़,यवतमाळ,अमरावती,अकोला,बुलढाणा,वाशिम,जालना असे होत ८ ऑगस्ट रोडी छत्रपती संभाजीनगर येथे समाप्त होईल.



Source link