भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; 200 वर्षांपूर्वी रातोरात गायब झाले 5 हजार लोक

0
14
भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; 200 वर्षांपूर्वी रातोरात गायब झाले 5 हजार लोक



भारतातील हे रस्यमयी गाव सध्या पर्यटन स्थळ बनले आहे. मात्र, येथे आल्यानंतर सहाच्या आधी बाहेर पडावे लागते. सहानंतर येथे कुणालाही थांबता येत नाही. 



Source link